• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील प्राथमिक शाळा १२ नोव्हेंबर पासून सुरु; विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 10, 2021
in राजकीय
0
राज्यातील प्राथमिक शाळा १२ नोव्हेंबर पासून सुरु; विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । कोरोनाच्या परिस्तिथीचा आढावा घेत १२ नोव्हेंबर पासून राज्यातील शाळांमध्ये इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या साठी वर्गात शिक्षक आणि विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक असणार आहे. यासाठी राज्यातील शाळेच्या तसेच दिवाळीच्या सुट्ट्याच्या पत्रकात फेर बदल करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साठी केली जाणारी पूर्व तयारी, त्यादिवशी काय काम करायचे त्याची माहिती, आवश्यक अंमलबजावणी सूचना आणि वेळा पत्रक सर्व शाळांमध्ये पाठविण्यात आले आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती बंधनकारक असण्याचा सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी केंद्रसरकार कडून मुंबईतील महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या १४० शाळा आणि बृहन्मुंबई शहर व उपनगराच्या अंतर्गत येणाऱ्या १५२ शाळांची निवड करण्यात आली आहे. या साठी शाळांमध्ये मुख्याध्यापक, विद्यार्थी , शिक्षक, इतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणे बंधनकारक आहे. या साठी पालिका आयुक्ताने मंजुरी दिलेली आहे.

 

Previous Post

10 हजाराची बचत करुन 16 लाख कसे मिळवाल?;जाणून घ्या पोस्टाची खास योजना

Next Post

रियाझ भाटी गायब; आपलं बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केलं नाही ना? आशिष शेलारांचा आरोप

Next Post
रियाझ भाटी गायब; आपलं बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केलं नाही ना? आशिष शेलारांचा आरोप

रियाझ भाटी गायब; आपलं बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केलं नाही ना? आशिष शेलारांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!