• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र माेदींनी देशातील शेतक-यांची माफी मागावी – नाना पटाेले

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 19, 2021
in राजकीय
0
पंतप्रधान नरेंद्र माेदींनी देशातील शेतक-यांची माफी मागावी – नाना पटाेले
Spread the love

भंडारा राजमुद्रा दर्पण । खाेटे बाेलणे हे पंतप्रधान नरेंद्र माेदींचे आणि भाजपचे हे सर्वांत महत्वाचे कार्य आहे. हे पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे देशातील शेतक-यांची पंतप्रधान नरेंद्र माेदींनी माफी मागावी. असे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी म्हटले आहे.

नाना पटाेले म्हणाले माेदी सरकारचे शेतकरी विराेधी धरणातील लपलेला विषय अद्याप पुढे आलेला नाही. पाच राज्यातील निवडणुकीवर डाेळा ठेऊन हा कायदा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपती पदाची निवडणुक डाेळ्यासमाेर ठेऊन आमदार कमी झाले नाही पाहिजेत याची काळजी माेदींनी घेतली आहे. त्यामुळेच आजचा हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. शेतक-यांचे आंदाेलनात लखीमपूरला मंत्र्यांच्या मुलाने शेतक-यास मारल्याची घटना आजही ताजी आहे. परंतु उत्तर प्रदेशातील मंत्री आजही माेदी सरकारमध्ये कायम आहे. त्यामुळे ही तात्पूरती व्यवस्था आहे. खाेटे बाेलणे हे माेदींचे आणि भाजपचे हे सर्वांत महत्वाचे कार्य आहे. हे पुढच्या काळात चालणार नाही. त्यामुळे देशातील शेतक-यांची पंतप्रधान नरेंद्र माेदींनी माफी मागावी. शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींनी ‘आंदोलनजीवी’ म्हणत हिणवलं होतं. आज काळे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा अहंकारी मोदी सरकारला करावी लागली. हा ‘आंदोलनजीवी शेतकऱ्यांचा’ विजय असल्याची भावना नाना पटाेले यांनी व्यक्त केली.

 

Tags: bhandarabjpmumbainana patolenarendra modi
Previous Post

मोदींकडून गुन्हा कबूल, मोदी सरकारला काय शिक्षा द्यायची? सुरजेवाला यांची मोदी सरकारवर टीका…

Next Post

लॉटरी लागल्याचे सांगत महिलेची तीन लाखांची फसवणूक; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
लॉटरी लागल्याचे सांगत महिलेची तीन लाखांची फसवणूक; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

लॉटरी लागल्याचे सांगत महिलेची तीन लाखांची फसवणूक; सायबर पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!