• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमचा पंचवीस वर्षाचा संसार मोडला ; गिरीश महाजनांची खदखद आणि जयंत पाटलांचे मार्मिक उत्तर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 30, 2021
in जळगाव, राजकीय
0
आमचा पंचवीस वर्षाचा संसार मोडला ; गिरीश महाजनांची खदखद आणि जयंत पाटलांचे मार्मिक उत्तर
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रम यांचा विवाह सोहळ्यासाठी सोमवारी पाळधी येथील बाबा साईबाबा मंदिराच्या आवारात वधूवरांना आशीर्वाद देताना गिरीश महाजन यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती महाविकास आघाडीचा चांगलाच कोपरखळ्या आणल्या सोहळ्याला राज्यातील राज्य मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांनी उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले. यामध्ये जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, उद्योग व खाणीकर्म मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण राज्यमंत्री ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते.

यावेळी गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील याना टोला लगावला ते म्हणाले कि, २५ वर्षापासून राज्यात शिवसेना-भाजप युतीचा चांगला संसार सुरू होतात. मात्र जयवंतराव तुम्ही आमचा 25 वर्षांचा संसार मोडला मोडून टाकला असा टोला माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लगावला. माजी मंत्री गिरीश महाजन यांना उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, राज्यातील भाजपचे सरकार केल्यामुळे गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांची खत अद्यापही संपलेली दिसून येत नाही.  त्यामुळे लग्नसोहळे असो वा इतर कार्यक्रम त्या त्या ठिकाणी हे मनातली खदखद बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच गिरीश महाजन यांच्या कोणत्याही वक्तव्याला आम्ही गांभीर्याने घेत नसून त्यांचा जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.

Tags: bjpdada bhusegulabrao patiljalgaonjayant patil
Previous Post

महागाई विरोधात ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे ‘जनजागरण अभियान’….

Next Post

जमील शेख आणि शफी शेख यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती…..

Next Post
जमील शेख आणि शफी शेख यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती…..

जमील शेख आणि शफी शेख यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!