• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारा सदस्यीय नियुक्तीत राज्यपालांकडून दिरंगाई – नाना पाटोले यांचा आरोप

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
बारा सदस्यीय नियुक्तीत राज्यपालांकडून दिरंगाई – नाना पाटोले यांचा आरोप
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा)

बारा सदस्यांची फाईल गहाळ होणे आणि अचानक समोर येण्यावरू राज्यात सध्या जोरदार राजकीय वादळ उठले आहे. या मुद्याला धरून आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आरोप प्रत्यारोप करत शाब्दिक फटकेबाजी केली आहे. बारा सदस्यीय नियुक्तीत राज्यपालांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“राज्यपालांच्या कार्यालयात प्रशासकीय ढिसाळपण आहे हे या फाईल प्रकरणाने समोर आले आहे. जयंत पाटलांनी नुकताच गौप्यस्फोट केला की जोपर्यंत याबाबत वरून आदेश येत आणि तोपर्यंत मी कोणतीही कारवाई करणार नाही. असा निर्देश राज्यापालांनीच त्यांना दिला असल्यामुळे राज्यपाल भवन हे भाजपचे कार्यालय झालें आहे” असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. या बारा सदस्यांच्या नियुक्तीला धरून राज्यपाल दिरंगाई करत आहेत. आणि हि वस्तुस्थिती असून समोर आली आहे. असाही टोला नाना पटोलेंनी लगावला आहे. आज दुपारी पत्रकारांशी झालेल्या संवादात ते बोलत होते.

लॉकडाऊन संदर्भात कॉंग्रेसच्या भूमिकेवर उत्तर देतांना पटोले म्हणाले की, “या लॉकडाऊनमुळे सर्वात जास्त नुकसान हे बारा बलुतेदारांचे झाले आहे. त्यामुळे यांचे व्यवसाय हे नियमात बसवून सुरु ठेवायला हवे. बारा बलुतेदार हे अत्यावश्यक सेवेत येतात त्यांन सुविधा मिळायला हवी त्याबाबत कॉंग्रेसच्या भुमिकेतुन मुख्यमंत्र्यांना आजच पत्र देण्यात आले आहे”. असे पटोले यांनी सांगितले.

Tags: bhagatsingh koshayaribhajapcongressnana patolerajyapal
Previous Post

मराठी अभिनेत्रीच्या वडिलांवर चोरट्यांचा हल्ला

Next Post

लॉकडाऊन उघडला नाही तर १ तारखेनंतर दुकाने उघडण्याचा एम.आय.एम चा इशारा

Next Post

लॉकडाऊन उघडला नाही तर १ तारखेनंतर दुकाने उघडण्याचा एम.आय.एम चा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!