• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका; आयकर विभागात घट…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 11, 2021
in शैक्षणिक
0
कोरोनाचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका; आयकर विभागात घट…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण।  आयकर विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 6.74 कोटी लोकांनी इनकम टॅक्स भरला होता. परंतु या वर्षी आतापर्यंत केवळ 3.7 कोटी लोकांनीच आयकर रिटन दाखल केला आहे. याचाच अर्थ या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ अतिशय कमी लोकांनी इनकम टॅक्स भरला आहे. आयकर रिटन दाखल करण्याची शेवटी तारिख 31 डिसेंबर आहे. मागील पातळी गाठण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत आणखी 3.7 कोटी करदात्यांनी कर भरणे अपेक्षीत आहे. मात्र सध्या दिवसाकाळी केवळ चार लाख लोकच आयकर रिटन दाखल करत असल्याची माहिती आयकर विभागाकडून मिळाली आहे.

याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणेज वेबसाईमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तांत्रिक समस्या आहेत. इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर आयकर रिटन दाखल करताना अनेक समस्या येत आहेत. त्या वेळेवर दूर होत नसल्याने करदात्यांच्या संख्येत घट झाली आहे. तसेच कोरोनाचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनाकाळात अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या, त्यातील अनेकांना आजूनही नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. त्यांचे आर्थिक स्त्रोत बंद असल्याने त्यांनी इनकम टॅक्स भरला नाही.

Previous Post

जायका प्रकल्पाबाबत मोठा निर्णय: एका महिन्यात वर्क ऑर्डर काढणार…

Next Post

राणेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे सेना-भाजपमध्ये जोरदार वाद…..

Next Post
राणेंच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे सेना-भाजपमध्ये जोरदार वाद…..

राणेंच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओमुळे सेना-भाजपमध्ये जोरदार वाद.....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!