• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आव्हाड-भाजपमधील अंतर किती? मला माहीत नाही; आव्हाडांना विनायक राऊतांच प्रत्युत्तर….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 11, 2021
in राजकीय
0
आव्हाड-भाजपमधील अंतर किती? मला माहीत नाही; आव्हाडांना विनायक राऊतांच प्रत्युत्तर….
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजपही फारसा दूर नाही, असं विधान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे. त्याला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच निवडणूका लढवल्या पाहिजेत या विचाराचे ते आहेत. मात्र कुठे काही वैचारिक मतभेद किंवा गॅपिंग असेल तर ती नक्कीच दूर केली जाईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत मोठ्या निवडणूका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असं सर्वांचे मत आहे, असं राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे स्वतंत्र आहेत. त्यांना कोणी बंधन केलेलं नाही. मात्र प्रत्येकजण परिस्थितीनुसार युती-महायूती करतील आणि भविष्यातील निवडणूका लढवतील. कोणावर बंधनं नाहीत. सत्ता स्थापन झाली म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडीत आलचं पाहिजे असं बंधन नाही, परंतु एक संकेत आहेत. सर्वाना वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका झाल्या तर चांगलं होईल, असं सांगतानाच भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर मी पाहीलेलं नाही. किती आहे ते नेमकं? असा टोला राऊत यांनी लगावला.

लोकसभेत खासदार कन्नीमोळी यांनी राणेंना एक प्रश्न विचारला होता. त्यांना हा प्रश्न इंग्रजीत विचारला होता. राणेंचीही लोकसभेत बोलण्याची पहिलीच वेळ होती. त्यामुळे त्यांचा अभ्यास तेवढा झाला की नाही माहीत नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेत व्यवस्थित उत्तर देता आले नाही. त्यांना प्रश्न समजला नसावा. पण मी यावर फार टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे, तेवढीच देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये, असा टोला त्यांनी राणेंना लगावला.

 

Tags: bjpjitindra aavhadmumbaishivsenavinayk raut
Previous Post

महाराष्ट्रात बऱ्याच नागरिकांनी चुकवला लसीचा दुसरा डोस…

Next Post

मलनिस्सारण कामातील ठेकेदाराची राज्यस्तरीय गुणनियंत्रण व दक्षता चौकशी करा – उपमहानगर प्रमुख ललित माळी

Next Post
मलनिस्सारण कामातील ठेकेदाराची राज्यस्तरीय गुणनियंत्रण व दक्षता चौकशी करा – उपमहानगर प्रमुख ललित माळी

मलनिस्सारण कामातील ठेकेदाराची राज्यस्तरीय गुणनियंत्रण व दक्षता चौकशी करा - उपमहानगर प्रमुख ललित माळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!