• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाणी पिण्याची ‘ही’ चुकीची सवय टाळा अन्यथा होतील दुष्परिणाम

Kamlesh Devre by Kamlesh Devre
December 14, 2021
in Uncategorized
0
पाणी पिण्याची ‘ही’ चुकीची सवय टाळा अन्यथा होतील दुष्परिणाम
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा ।   शरीरात कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनसंस्थेच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याचा घातकी  परिणाम दिसून आला आहे.  . तुम्ही जेवणापूर्वी अधिक पाणी प्राशन करत असल्यास किंवा जेवणादरम्यान पाणी पिण्याची सवय  पचनसंस्थेला हानी पोहोचू शकते. आयुर्वेदा च्या नुसार अशा सवयींमुळे पोटाच्या अन्नाच्या स्थितीवर थेट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. . पाण्यामध्ये पोटातील शीतलतेचे तत्व सामावलेले असते आणि पोटात उर्जेचे स्वरुप तप्त असते. जेवण करताना  पाणी पिल्यामुळे पचन अग्नी शांत होतो. ज्यामुळे अधिकाधिक खाण्याची इच्छा निर्माण होणे अडचणीचे ठरते. एवढंच नव्हे जेवणा आधी पाणी पिण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणाच्या समस्येला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते.

 

खालील प्रमाणे सवयी लावून घ्या.. 

– एकाचवेळी एक ग्लास कधीही पिऊ नका. सावकाशपणे पाणी प्राशन करा.

 

-जेवण्यापूर्वी आणि जेवणानंतर तत्काळ पाणी कधीही पिऊ नका. त्यामुळे तुमच्या शरीरातील गॅस्ट्रिक ज्यूसचे विघटन होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वांचे पचन व अवशोषणात जटिलता निर्माण होते.

 

– जर तुम्ही तहानलेले असाल, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्या.

 

-जेवणावेळी तहान लागल्यास ग्लासभर पाण्याऐवजी एक-एक घोट पाणी प्या.

 

किडनीवर होतील परिणाम 

बहुतांश लोक धावपळीत उभ्यानेच पाणी सेवन करातात . उभ्याने पाणी पिल्यामुळे आरोग्य विषयक जटिल समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागते. उभ्याने पाणी पिल्यामुळे शरीराच्या पचनसंस्थेवर मोठा परिणाम जाणवतो. तुमच्या पचनसंस्थेतून थेट मार्गक्रमण होऊन पाण्याचे उत्सर्जन होते. शरीरातील आवश्यक असणाऱ्या पोषक तत्वांचे पाण्यावाटे मार्गक्रमण होत नाही यामुळे शरीरातील विषारी द्रव्य शरीरात घातक ठरतात. त्यामुळे शरीराला पोषक तत्वांची कमतरता आणि अनावश्यक पदार्थांचे उत्सर्जन करणाऱ्या मूत्राशयाच्या क्रियेचा वेग कमी होतो. मूत्राशय यामुळे निकामी होंण्याची शक्यता अधिक असते.

संपूर्ण दिवसात केवळ एक ग्लास पाणी पिणाऱ्या व्यक्तींना कालांतराने आरोग्याच्या जटिल समस्यांना सामोरे जावे लागते. पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीचा देखील पचनसंस्थेवर विपरित परिणाम होत असल्याचे संशोधनातून समोर आले असून पाणी पिण्याच्या पद्धतीमध्ये सुधार करणे गरजेचे आहे.

Tags: aarogyamaharashtrapani pinepani pinyachi yogya padhatwatar
Previous Post

विधान परिषदेतील पराभवानंतर शिवसेनेची खदखद ; हा पराभव आमच्यासाठी धक्कादायक

Next Post

भाजपाच्या रडारवर कोण ? ; मनपाची महासभा ठरणार वादळी …!

Next Post

भाजपाच्या रडारवर कोण ? ; मनपाची महासभा ठरणार वादळी ...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!