• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अबब.., या महापालिकेने वाचविले तेरा कोटी ; कसे झाले शक्य ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 31, 2022
in राजकीय, शासकीय
0
Spread the love

औरंगाबाद राजमुद्रा दर्पण | महापालिकेच्यावतीने शहरातील व्यावसायिक मिनिटांना मीटर लावण्यासाठी 13 कोटी रुपयांची खरेदी प्रक्रिया रद्द केली आहे. औरंगाबाद शहरात सध्या सोळाशे 80 कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे या अंतर्गत काही दिवसापूर्वी स्मार्ट च्या माध्यमातून 13 कोटी रुपयांची खरेदी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती यासंदर्भात मीटर गर्दीचे निविदाही प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र मनपाने हा निर्णय रद्द करीत 13 कोटी रुपये वाचविले आहे.

शहरातील मुलांना सहा ते आठ दिवसाआड पाणी येते, त्यात पुन्हा मीटर लावणार अशी ओरड नागरिकांकडून सुरू होती. तसेच नव्याने योजने पूर्वी बंद पडलेल्या समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी चे पाच हजार मीटर सध्या तसेच पडून आहे. असे विविध माध्यमांनी निदर्शनास आणून दिले असता महापालिकेने तात्काळ दखल घेत प्रसिद्ध करण्यात आलेले निविदा तात्काळ रद्द केली आहे. यामध्ये नेमके किती मीटर सुरू आहेत याबाबत चाचपणी करण्यात येत आहे.

5000 फळांसाठी तेरा कोटीच्या खरेदीचा प्रस्ताव महापालिकेत सादर करण्यात आला होता महापालिकेने स्मार्ट सिटी अभियानातून शहरातील 5000 व्यवसायिक नळांना मीटर बसवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी 13 कोटी 16 लाख रुपयांची निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली होती, मात्र महापालिकेने समांतर जलवाहिनी योजना राबवताना शहरातील नळांना मीटर बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मीटर च्या किंमती वर मोठा वाद निर्माण झाला यातच आठ दिवसाआड पाणी येते तर मीटर लावून काय फायदा होणार ? असा सवाल देखील उपस्थित केला गेला. सगळ्यात आगोदर पाणी पुरवठा योजना सुरू करा, योजना पूर्ण झाल्याशिवाय मीटर बसविण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जुने 5000 हजार पडून असलेले मीटर मनपाने वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे औरंगाबाद मनपाचे 13 कोटी 16 लाख रुपये वाचले आहे.

Tags: orgabadourgabad mahapalikapani purvtha yojna maharashtrasmart city
Previous Post

या सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ;  या तारखेपर्यंत करू शकतात अर्ज..

Next Post

सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते ; ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र

Next Post

सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते ; ग्राहकांना जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!