• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लक्ष द्या! निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात महत्वाचा निर्णय….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 17, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्रातल्या निवडणुका कधी होणार याबाबतचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात घेणार आहे. नेमक्या कधी होणार याबाबत महत्वाचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होईल. यासंदर्भात निवडणूक आयोगाने आपली याचिका 13 तारखेला सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्यावर 17 मे रोजी दुपारी 2 वाजताची वेळ सुनावणीसाठी निश्चित केली आहे. आयोगाकडून महापालिका नगरपंचायती निवडणूक सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्‍टोबरमध्ये घेण्याचे याचिकेत नमूद केले आहे.

राज्यात निवडणुका पावसाळ्यानंतर आणि त्याही महापालिका, नगरपंचायती एकावेळी तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीनंतर अशा दोन टप्प्यात निवडणुक घेण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असे राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात केलेली ही विनंती मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचे भविष्य ठरणार आहे. तसे झाल्यास गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका शहरी आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यांत, पावसाळ्यानंतर पार पडण्याची शक्यता आहे. त्यामूळे पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यात सुप्रीम कोर्ट मान्यता देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: निवडणुकसुप्रीम कोर्ट
Previous Post

“यात्रेत शिरला टेम्पो आणि पुढे काय घडलं……

Next Post

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर आमदाराच्या कारचा भीषण अपघात…

Next Post

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर आमदाराच्या कारचा भीषण अपघात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!