• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपने गाजर दिले म्हणून राष्ट्रवादीत यावं लागलं : राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 9, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
भाजपने गाजर दिले म्हणून राष्ट्रवादीत यावं लागलं : राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण | भाजपा ने नेहमी आश्वासनं देऊन गाजर दिले, म्हणून राष्ट्रवादी द्यावे लागले. विधान परिषदेच्या उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना राष्ट्रवादीत का यावं लागलं ? याबाबत आपली खंत व्यक्त केली आहे. अनेक वेळा राज्यपाल करून टाकू असे सांगितले होते, स्वतः याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात भेटले होते. मात्र भाजपमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. त्यामुळे नाईलाजाने भाजप मधून पक्ष त्याग करावा लागला असे एकनाथराव खडसे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पक्षवाढीसाठी चाळीस वर्ष निष्ठेने काम केले, राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील उमेदवारीचे आश्वासन भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी दिले मात्र ऐनवेळेस भागवत कराड यांचे नाव पुढे करून माझी उमेदवारी कट करण्यात आली. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोणतीही अट किंवा शर्यत नव्हती मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला हा विश्वास सार्थ करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खडसे म्हटले आहे. आमच्या भागामध्ये बीजेपी वाढण्यासाठी संपूर्ण आयुष्य काढले मात्र आता यापुढे राष्ट्रवादीचा विस्तार करण्यासाठी काम करेल असे देखील खडसे म्हटले आहे.

राजकीय जीवनामध्ये अनेक चढ-उतार पाहिले अनेक संघर्षाचा काळ आता मागे गेला आहे. आमदारकीचे कौतुक नाही मात्र संकटाच्या काळात व संघर्षाच्या काळात भाजपने बाहेर ढकललं व राष्ट्रवादीने साथ दिली, अडचणीच्या काळात साथ देणे महत्त्वाचे असते ते काम राष्ट्रवादीने केले आहे. यापुढे संघटनात्मक बांधणीसाठी संपूर्ण राज्यभर काम करेल असा विश्वास राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे.

Tags: #vidhansabha electionbjpdelhieknath khadsencp
Previous Post

खडसेंना विधान परिषदेची उमेदवारी म्हणजे भाजपा मधल्या विरोधकांना चपराक : खडसे समर्थकांची जोरदार टीका

Next Post

संभाजीनगर नावावरून उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान ; राज्यात उमटणार पडसाद ?

Next Post
संभाजीनगर नावावरून उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान ; राज्यात उमटणार पडसाद ?

संभाजीनगर नावावरून उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान ; राज्यात उमटणार पडसाद ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!