• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘पक्षातल्या गोंधळातून आधी बाहेर या, नंतर स्वबळाचा निर्णय घ्या’ – संजय राऊत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 20, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
‘शिवसेना ५ ते ६ महिन्यात पडेल बंद’ खा. संजय राउतांनी दिला आठवणीला उजाळा
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात सध्या स्वबळावर लढण्याचा वरून चांगलेच राजकारण पेटलेले आहे. राज्यात काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या भूमिकेत दिसून येत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला कडक शब्दांमध्ये फटकारलं असून, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसला खोचक सल्ला दिला आहे. ‘त्यांनी आधी पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा’, अशा शब्दात संजय राऊत यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.

आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आपले मत नोंदवले. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोमणा मारत राऊत म्हणाले “महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, पण त्या पक्षात देखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही, त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे यावर निर्णय घ्यावा. असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना दिलेल्या दिशेनुसार “शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार आहे. बळावर अथवा स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर असो” असे वक्तव्य ही खासदार संजय राऊत यांनी यावेळी केले.

Tags: congressmaharashtramukhyamantri uddhav thakrenana patolesanjay rautshivsena
Previous Post

जळगाव शहरात तीन महिन्यात उभारणार प्रशस्त शिवसेना कार्यालय ; शिवसैनिकांचा निश्चय

Next Post

माळी समाज पंच मंडळातर्फे ऍड. संजय महाजन यांचा सत्कार

Next Post

माळी समाज पंच मंडळातर्फे ऍड. संजय महाजन यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!