• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिर्याणी खाल्ल्याने विषबाधा, उपचारादरम्यान 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 7, 2023
in क्राईम
0
Spread the love

कासारगोड : विषारी अन्नाचे सेवन केल्यामुळे एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. या तरुणीने एका स्थानिक हॉटेलमधून ऑनलाईन ऑर्डर करून बिर्याणी मागवली होती. ही बिर्याणी खाल्याने तिला विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाला आहे. आता केरळ सरकारने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

अंजू श्रीपार्वती असे या युवतीचे नाव असून त्यांनी 31 डिसेंबर रोजी केरळमधील कासारगोड येथील एका रेस्टॉरंटमधून ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर केली होती. ती खाल्ल्यानंतर तिला त्रास सुरु झाला आणि हॉस्पिटलमध्ये उपचारावेळीच तिचा मृत्यू झाल्याचे समजते.

उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू

बिर्याणी खाऊन त्रास झाल्यानंतर या तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यानंतर तेथून त्तिला कर्नाटकातील मंगळुरू येथील दुसऱ्या रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्या तरुणीचा मृत्यू झाला असून आता अन्न सुरक्षा आणि स्टॅंडर्ड कायद्यांतर्गत (FSSA) अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप असलेल्या संबधित हॉटेलचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

आरोग्य मत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

दरम्यान केरळ राज्याचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी घटनेचा संपूर्ण अहवाल लवकरात लवकर देण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच या युवतीच्या पालकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Tags: biryanimetal news
Previous Post

यावल येथे केळी बागांची नासधूस, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Next Post

शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Next Post

शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!