• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांना उन्हात सोडून महाजन थंड हवेच्या ठिकाणी गेलेत : एकनाथ खडसेंची टीका

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2023
in Uncategorized
0
Spread the love

जामनेर (प्रतिनिधी): कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकरी बांधवांनी मागील हंगामातील कापुस अजूनही चांगला भाव मिळेल, या आशेने घरातच ठेवलेला असून पुढील हंगामाच्या पुर्व मशागतीच्या कामाला शेतकरी लागला आहे. तरीही या सरकारला जाग कशी येत नाही. कापुस, मका,ज्वारी, या पिकांना भाव मिळावा यासाठी शेतकरी त्रस्त असुन मंत्री महाजन मात्र कुटुंबातील सदस्यां सोबत थंड हवेच्या ठिकाणी जावुन बसलेत. हि शोकांतिका आहे. अशी टीका आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.

जामनेर येथे शेतमालास चांगला भाव मिळावा या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जामनेर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित एक दिवसीय लाक्षणिक उपोषणस्थळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे मेहबुब शेख, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, युवकचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, प्रदेश सदस्य संजय गरूड, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, शहराध्यक्ष माधव चव्हाण आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाजनांचे आंदोलन म्हणजे नौटंकी

आघाडीच्या सरकारच्या काळात ज्वारीला २७५० रूपये भाव देण्यात आला.तर आजच्या घडीला फक्त १२०० रूपये भाव शेतकऱ्यांच्या ज्वारीला मिळत आहे. या सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर मागील काळात महाजन यांनी कापसाला भाव मिळावा म्हणून आमरण उपोषण केले होते.आता ते सत्तेत असुनही शेतकऱ्यांचा घरात पडुन असलेल्या कापसाला भाव मिळवुन देण्यासाठी का पुढाकार घेत नाही. की ते आमरण उपोषण फक्त नौटंकी होती. असे म्हणायला हरकत नसावी. तर महाजन यांचे मागील फर्दापुर प्रकरण आपण मिटवले नाही तर त्यांची परिस्थिती आज वेगळी राहीली असती असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमां समोर बोलून दाखवले.

Previous Post

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: दप्तराचे ओझे होणार कमी; दुसरी ते आठवीला आता एकच पुस्तक

Next Post

दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; या विभागात निघाली 12828 पदांसाठी भरती

Next Post
दहावी, बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; एअर इंडिया अंतर्गत भरती

दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी; या विभागात निघाली 12828 पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!