• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आमदारकी,मुलीला महिला प्रदेशाध्यक्ष ; शिस्तभंगाच्या कारवाईवरून राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कलह

Kamlesh Devre by Kamlesh Devre
April 8, 2024
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

आज राष्ट्रवादीची राज्य कार्यकारणीत बैठक

रावेर राजमुद्रा | राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे  भाजप प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. याबाबत स्वतः खडसे यांनी माध्यमांसमोर येऊन पंधरा दिवसाच्या आत भाजप प्रवेश करणार असे देखील सांगितले खडसेंच्या संकट काळात पक्ष प्रवेश, आमदारकी, पुत्री रोहिणी खडसे यांना महिला प्रदेशाध्यक्ष पद तरी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देण्यावरून राष्ट्रवादीत अंतर्गत कलह व्हायला सुरुवात झाली आहे.

संकट काळामध्ये भाजपने डावलल्या नंतर राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आमदारकी तसेच मुलीला महिला प्रदेशाध्यक्ष पक्षाने देऊ केले मात्र तरी देखील निवडणुकांच्या तोंडावर पक्ष संकटात असताना खडसे पक्ष सोडून जात असल्याचे जाहीरपणे वक्तव्य करणाऱ्या खडसेंवर पक्षशिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी पक्ष श्रेष्ठीं यांच्या केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तसेच खडसेंचे राजकिय वजन वापरून रोहिणी खडसे यांना दिलेले महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आज मुंबई येथे आयोजीत राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये वाद रंगणार असल्याचे देखील समजते आहे. यादरम्यान काही पदाधिकारी राजीनामा देण्याच्या देखील पावित्र्यात असल्याची चर्चा आहे.

खडसे यांच्या  “भाजपमध्ये जाणार” या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये मोठी अनास्था पसरली आहे. त्यांचे परिणाम लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात “डॅमेज कंट्रोल” करताना नाके – नऊ येणार आहे. वर्षानुवर्ष एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून आमदारकी अथवा सत्ता असताना महामंडळ देण्यात आलेली नाही.

मात्र अवघ्या दोन वर्षांपूर्वी आलेल्या खडसेंना पक्षांमध्ये घेत त्यांना विधान परिषदेची आमदारकी, मुलीला महिला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आले मात्र तेच खडसे आता संकट काळामध्ये पक्षाचे साथ सोडत असल्याने खडसेंना संकट काळात मदत करून काय साध्य झालं ? असं थेट सवाल पक्ष श्रेष्ठींना विचारला जाणार आहे. यामुळे राजकिय वादंग रंगणार हे निश्चित आहे.

Tags: eknath khadasejalgaon ncpjaynat patil NCPncprashtrwadi mahila pradeshadhykshraver loksbharohini khadaseshrad pawar
Previous Post

नर्सिंग च.या विद्यार्थिनींची बंद खोलीत आत्महत्या….!

Next Post

महिलेवर अत्याचार; करणार्या दोन नराधमांना अटक

Next Post

महिलेवर अत्याचार; करणार्या दोन नराधमांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!