• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये दुसरा धडाकेबाज निर्णय; सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत केली मोठी घोषणा

Team Rajmudra by Team Rajmudra
June 10, 2024
in Uncategorized, सरकारी योजना
0
Spread the love


नवी दिल्ली (राजमुद्रा)
नवीन स्थापन झालेल्या (नरेंद्र मोदी) केंद्र सरकारने पहिल्या (दि.10) रोजीच्या कॅबिनेट बैठकीत सामान्यांना डोळ्यासमोर ठेवत मोठा निर्णय घेतला आहे.
नवीन स्थापन झालेल्या केंद्र सरकारची पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पीएम आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत 3 कोटी घरे बांधण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने सन 2015-16 पासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे, या योजनेचा उद्देश हा ग्रामीण आणि शहरी भागातील पात्र कुटुंबांना पायाभूत सुविधांसह घरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा आहे.
PMAY अंतर्गत गृहनिर्माण योजनांतर्गत गेल्या 10 वर्षात पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण 4.21 कोटी घरे पूर्ण झाली आहेत.
PMAY अंतर्गत बांधलेल्या सर्व घरांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या इतर योजनांच्या संयोजनात घरगुती शौचालय, LPG कनेक्शन, वीज कनेक्शन, घरगुती नळ कनेक्शन इत्यादी इतर मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत 3 कोटी ग्रामीण आणि शहरी घरे बांधण्यासाठी सरकारकडून मदत केली जाणार आहे.
पात्र कुटुंबांच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी मदत दिली जाईल, असा निर्णय (दि 10 जून) रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारतच पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला असून, देशतील 9 हजार 300 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जमा करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे

Tags: #PM narendra modicabinet decision
Previous Post

आमदार  चव्हाण यांच्या हिंगोणे खुर्द व हिंगोणे सिम गावात स्मिताताई वाघ यांना 573 मतांचे मताधिक्य

Next Post

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा कार्य अहवाल भाजप नेत्यांनी केला प्रकाशित

Next Post

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचा कार्य अहवाल भाजप नेत्यांनी केला प्रकाशित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!