• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बच्चू कडू यांच्या जीवाला धोका ; पोलीस अधीक्षकांना लिहिला पत्र ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
June 21, 2024
in क्राईम, महाराष्ट्र, राजकीय
0
बच्चू कडू यांच्या जीवाला धोका ; पोलीस अधीक्षकांना लिहिला पत्र ?
Spread the love

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या जीविकास दोघ असल्याकारणाने त्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे अमरावती ग्रामीण पोलिसांना बच्चू कडू यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे कळवले आहे त्यानुसार स्वतंत्र पोलीस पथक तैनात करण्यात आले असून यासंदर्भात योग्य ती चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

प्रहारच्या कार्यकर्त्यांमध्ये बच्चू कडू यांचा अपघात झाल्याची अफवा पसरवली जात आहे यासोबतच कार्यकर्त्यांमध्ये चुकीचे मेसेज कोण पसरवत आहे याबाबत योग्य ती शहानिशा करावी असे बच्चू कडू यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना कळवले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांनी आक्रमकपणे राणा परिवारा विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत देखील याचा काही संबंध आहे का ? याबाबत देखील पोलीस चौकशी करीत आहे.

काय आहे पत्रात

बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिल्या पत्रात म्हटले आहे की माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहे अपघात झाल्याची कोणीतरी अफवा पसरवत आहे असं बच्चू कडू यांनी म्हटले आहे. या प्रकरणा नंतर सकल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करून त्यांना जर बंद करण्याची बच्चू कडूंनी मागणी केली आहे. मात्र बच्चू कडू यांच्या जीविताला धोका असल्याची बातमी राज्यभरात पसरल्यानंतर खळबळ उडाली

आहे.

Tags: #eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakreamravati policebacchu kadubjpdhamakimaharashtraprahar
Previous Post

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपाचा मोठा झटका ; या उमेदवाराला दिला पाठिंबा

Next Post

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ; कुठे बरसणार पाऊस

Next Post
महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ; कुठे बरसणार पाऊस

महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी ; कुठे बरसणार पाऊस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!