• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिंदे सरकारचा निर्णय ; मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या मोटार वाहनांना टोल माफी

Team Rajmudra by Team Rajmudra
October 14, 2024
in राजकीय
0
शिंदे सरकारचा निर्णय ; मुंबईतील पाचही टोलनाक्यावर हलक्या मोटार वाहनांना टोल माफी
Spread the love

राजमुद्रा : राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल केव्हाही वाजू शकत, असे असताना आज महायुतीच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.आज रात्री बारा वाजल्यापासून अंमलबजावणी होणार आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आधी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. वाशी, ऐरोली, मुलुंड,दहिसर आणि ठाणे येथील टोलनाक्यावर हलक्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे. आज रात्रीपासूनच टोलमाफीचा आदेश देण्यात आलाय. विधानसभेच्या तोंडवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दररोज साधारण सहा लाख वाहना मुंबईत येजा करीत असतात मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातील निर्णयामुळे लाखो वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे.. दरम्यान जड वाहन सोडून इतर हलक्या वाहनांना टोल मधून सूट देण्यात आली आहे.

राज्यात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते. त्याआधी राज्यात निर्णायांचा सपाटा सुरु आहे. आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सरकारसाठी महत्वाची आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी अनेक निर्णय आज सरकार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मुंबईतील पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना संपूर्ण टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे.
महायुती सरकारची आजची शेवटची कॅबिनेट बैठक असून आजच्या कॅबिनेट बैठकीनंतर येणा-या २४ तासात कधीही आचारसंहिता लागू शकते, अशी माहिती वरीष्ठ प्रशासकीय सूत्रांने दिली आहे

Tags: #cm eknath shinde#eknath shinde #bjp #shivsena #uddhav thakremaharashtra
Previous Post

जैन साधू-संतांच्या पदयात्रेत पोलीस संरक्षण मिळणार : विशेष पोलीस महानिरीकक्षकांचे आदेश

Next Post

भाजपची उमेदवारांची अंतिम यादी निश्चित ; 150 ते 160 जागांवर भाजप लढणार!

Next Post
भाजपची उमेदवारांची अंतिम यादी निश्चित ; 150 ते 160 जागांवर भाजप लढणार!

भाजपची उमेदवारांची अंतिम यादी निश्चित ; 150 ते 160 जागांवर भाजप लढणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!