• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खानदेशातील आमदारांच्या अपेक्षांचं भाजपवर ओझ : मतदारसंघात हव्यात सहा एमआयडीसी?

Team Rajmudra by Team Rajmudra
November 29, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
नव्या सरकारचा ” या “तारखेला होणार शपथविधी  ; भाजप नेत्यांन स्पष्टच सांगितलं!
Spread the love

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात राज्यभरात महायुतीची लाड दिसून आली तशीच लाट खानदेशातील धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ही पाहायला मिळाली.. या जिल्ह्यातील 20 ही मतदारसंघांमध्ये अनेक आमदारांनी मोठ्या मताधिकांना विजय खेचून आणला.. आता हे आमदार आपल्या मतदारसंघातील युवकांना रोजगार आणि त्यासाठी उद्योग उभारण्याची घोषणा करीत आहेत. त्यामुळे हे उद्योग येणार कुठून? या गंभीर प्रश्नाच ओझे राज्याच्या नेतृत्व करणाऱ्या भाजप पुढ उभ आहे.

खानदेशात ही भाजपने बाजी मारत महाविकास आघाडीला धोबीपछाड केलं.. खानदेशातील जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे,मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील, शहादा तळोदा येथील आमदार राजेश पाडवी,नवापूर येथील आमदार शिरीष कुमार नाईक, शिरपूर येथील आमदार काशीराम पावरा, शिंदखेडा येथील माजी मंत्री जयकुमार रावल या आमदारांनी आपल्या आपल्या मतदारसंघात एमआयडीसी आणणार असल्याच्या घोषणा केल्या आहेत. आता या मतदारसंघातील आमदारांच्या अपेक्षांचे ओझं भाजप पुढे असणार आहे. त्यामुळे भाजप या अपेक्षा पूर्ण करू शकेल का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तरीही अद्याप सरकार स्थापन झालं नाही.. भाजप नेते देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता त्यांच्यापुढे पुढील निवडणुकीसाठी अनेक समस्या आणि अडचणी निर्माण होतील अशी सध्याची परिस्थिती आहे.. सध्याचे आमदारांनी मतदारांना प्रसिद्ध आश्वासने दिली असून ही आश्वासने कशी पूर्ण करणार हा राजकीय प्रश्न सर्वांसमोर आहे..

या नव्या सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रीपद मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.. दरम्यान या नव्या सरकारकडून आमदारांना असणाऱ्या अपेक्षा तसेच आमदारांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनामुळे मतदारांचा भ्रमनिरास होणार का? तसेच आमदारांनी केलेल्या घोषणा त्यांचा आत्मविश्वास पाहता सरकार काम कसे करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: bjpjalgaonmaharashtra
Previous Post

मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित : फक्त घोषणा बाकी!

Next Post

महाराष्ट्राला मिळणार नवा मुख्यमंत्री : शपथविधीची तारीख ही ठरली?

Next Post
महाराष्ट्राला मिळणार नवा मुख्यमंत्री : शपथविधीची तारीख ही ठरली?

महाराष्ट्राला मिळणार नवा मुख्यमंत्री : शपथविधीची तारीख ही ठरली?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!