• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काँग्रेस नेते राहुल गांधीच्यां अडचणी वाढणार : अटक वॉरंट काढण्याची वकिलांची मागणी?

Team Rajmudra by Team Rajmudra
December 2, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
काँग्रेस नेते राहुल गांधीच्यां अडचणी वाढणार : अटक वॉरंट काढण्याची वकिलांची मागणी?
Spread the love

राजमुद्रा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांना याआधी पुण्यातील विशेष न्यायालयात दोन वेळा समन्स बजावल्यानंतर त्यांनी गैरहजेरी दाखवली.. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात वकील संग्राम कोलटकर यांनी पुणे कोर्टात गैरजमानातील अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे.. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.. आता पुन्हा एकदा त्यांना हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर ते कोर्टात हजर राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे न्यायालयात बदनामी खटला दाखल झाला आहे. त्यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीस हजर राहण्याचे समन्स राहुल गांधी यांना बजावण्यात आला होते. मात्र ते हजर राहिले नाही. आता पुढील सुनावणी ही १० जानेवारी होणार आहे. त्यांच्या गैरहजर प्रकरणी आता वकील संग्राम कोलटकर यांनी अटक वॉरंट करण्याची मागणी केली आहे.अ‍ॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, पुढील तारखेला राहुल गांधी हजर राहतील असे सागितले आहे. परंतु त्यालाही आम्ही आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांना दोन वेळा समन्स बजावले होते. आता परत न्यायालयात उपस्थितीत राहिले नाही तर न्यायालय कठोर कारवाई करेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

दरम्यान राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. सध्या संसदेचे सत्र सुरू आहे. त्यामुळे त्यांना या ठिकाणी हजर राहता येत नाही, असा युक्तीवाद राहुल गांधी यांच्या वकिलांनी कोर्टात केला. आता यावर पुणे कोर्ट काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..

Tags: maharashtraकाँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी
Previous Post

सत्ता स्थापनेचा तिढा कायम : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार दिल्ली दरबारी तर सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची वारी!

Next Post

खानदेशातील मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटलांनी अजितदादांना डिवचलं!

Next Post
खानदेशातील मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटलांनी अजितदादांना डिवचलं!

खानदेशातील मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटलांनी अजितदादांना डिवचलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!