• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांचे केंद्र सरकारला पत्र ; कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी!

Team Rajmudra by Team Rajmudra
December 19, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
अजितदादांचे केंद्र सरकारला पत्र ; कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी!
Spread the love

राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क रद्द करावे अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून वारंवार करण्यात येत होती.. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढे सरसावले असून त्यांनी केंद्र सरकारला कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करावे, अशी मागणी करत पत्र लिहिले आहे..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना असे पत्र लिहिले आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांशी लढत कांद्याचे उत्पादन घ्यावे लागते.. अवेळी बदलणारा पाऊस व हवामानानुसार कांद्याच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.. उर्वरीत चांगल्या कांद्यास खर्चावर आधारीत चांगला भाव मिळणे गरजेचे असतांना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2400 रुपये अत्यल्प दर मिळत असून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मोठे आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे, हे सुद्धा नुकसानीचे महत्वाचे कारण आहे. हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रीय व्यापार मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट असं लिहलं आहे कि, 20 टक्के निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्राच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून तातडीने सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

Tags: ajit pawarbjpcongressmaharashtra
Previous Post

महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

Next Post

शरद पवारांचीं घोषणा : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच मुख्य सभागृह “या “नावानं ओळखल जाणार!

Next Post
उत्तर महाराष्ट्रात शरद पवारांची तोफ धडाडणार : जळगावसह धुळ्यात सभांचा धडाका

शरद पवारांचीं घोषणा : अखिल भारतीय साहित्य संमेलनाच मुख्य सभागृह "या "नावानं ओळखल जाणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!