• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आमचं सरकार न्याय देणार,,….: ” : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Team Rajmudra by Team Rajmudra
December 21, 2024
in महाराष्ट्र, राजकीय
0
“आमचं सरकार न्याय देणार,,….: ” : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
Spread the love

राजमुद्रा : गेल्या सहा दिवसांपासून नागपूरमध्ये बीड आणि परभणी प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या महायुती सरकारच्या स्थापनेनंतरच पहिलं हिवाळी अधिवेशन आज संपणार आहे.. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत परभणी आणि बीड संदर्भात उत्तर देताना जोरदार टोला विरोधकांना लगावला.परभणी आणि बीडमध्ये जे झाले त्याबाबत न्याय मिळणार आहे. कारण आमचे हे सरकार न्यायाचे सरकार आहे. आम्ही कामातून उत्तर देऊ असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

परभणी आणि बीड या ठिकाणी घडलेल्या घटनांची चौकशी सुरु केली आहे. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडीला पराभवाला समोर जावं लागलं.. या महायुतीच्या सरकारने अडीच वर्षांत विक्रमी कामे केली. सर्व बंद पडलेल्या योजना सुरु केल्या. जे लोक योजना बंद करत होते, त्या लोकांना जनतेने घरी बसले. विधानसभा निवडणुकीत जनतेने काम करणाऱ्यांना निवडून दिले. आम्ही आमच्यावर केलेल्या आरोपांना कामातून उत्तर देऊ असा टोला त्यांनी लगावला..

महायुती सरकारच्या काळात विविध विकास कामे झाली.. सद्यस्थितीला लोकांना आरोप नको आहे, विकास कामे हवी आहे. ती आम्ही दिल्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले. त्यामुळे पुन्हा राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले. दरम्यान मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी जोरदार टीका आरोप केले मात्र आता महायुतीने आणलेली कोणतीही योजना बंद होणार नाही. नव्या योजनाही आणू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Tags: bjpmaharashtraउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें
Previous Post

हिवाळी अधिवेशन बीड, परभणी, दिल्लीसह अनेक मुद्द्यांनी गाजलं!

Next Post

सर्वसामान्यांना धक्का : जीएसटी परिषदेत विमाधारकांबाबतचा निर्णय टाळला!

Next Post
सर्वसामान्यांना धक्का : जीएसटी परिषदेत विमाधारकांबाबतचा निर्णय टाळला!

सर्वसामान्यांना धक्का : जीएसटी परिषदेत विमाधारकांबाबतचा निर्णय टाळला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!