• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“….. तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीं ” ; मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर शरद पवारांचं वक्तव्य

Team Rajmudra by Team Rajmudra
January 11, 2025
in महाराष्ट्र, राजकीय
0
“….. तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीं ” ; मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर शरद पवारांचं वक्तव्य
Spread the love

राजमुद्रा : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत..नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी होत असताना आता या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असताना आता ही चर्चा परभणी, बीडसंदर्भात झाल्याचे सांगत महाराष्ट्रातील असलेल्या परिस्थितीबाबत आमच्यात चर्चा झाली असल्याचही शरद पवार यांनी स्पष्ट सांगितलं.. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील वातावरण पाहता महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीं असल्याच त्यांनी म्हटलं..

या दोन्ही नेत्याबद्दल झालेल्या चर्चेवर बोलताना शरद पवार असे म्हणाले की, ही फक्त फडणवीस यांची जबाबदारी नाही.. बीड आणि परभणी येथील परिस्थिती ही चिंताजनक असून येथील भाग शांत झाला पाहिजे.. आमचे राजकीय विचार जरी वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असल्याचा त्यांनी म्हटलं… एकट्या मुख्यमंत्र्यांची ती जबाबदारी नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. संकटे येतात मात्र तुम्ही जागृत असताना संकटाच्या काळात लोक सहकार्य आणि साथ देत असतात. गेले काही दिवस अस्वस्थ वातावरण महाराष्ट्रात दिसत आहे ते शांत झालं पाहिजे.. असही शरद पवार यांनी म्हटलं..

बीड जिल्ह्यात समाजात दुफळी दिसत आहे.. त्यामुळे सरकारचा प्रयत्न आहे की,, या भागात शांतता निर्माण झाली पाहिजे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हा सरकारचा प्रयत्न आहे असे मुख्यमंत्री यांनी बोलताना सांगितला आहे. मात्र बीड आणि परभणी शांत होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे..

Tags: maharashtrasharad pawarमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Post

नाशिकमध्ये महाविकास आघाडीला खिंडार ; काँग्रेस व राष्ट्रवादीचे दोन चेहरे शिंदेंच्या शिवसेनेत?

Next Post

संतोष देशमुख हत्या प्रकरण अपडेट ; कृष्णा आंधळेच लोकेशन सापडलं?

Next Post
संतोष देशमुख हत्या प्रकरण अपडेट ; कृष्णा आंधळेच लोकेशन सापडलं?

संतोष देशमुख हत्या प्रकरण अपडेट ; कृष्णा आंधळेच लोकेशन सापडलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!