• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे सरकारचे आरक्षणासंदर्भात केंद्राला पत्र

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 11, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा) सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षण संदर्भात सध्या जोरदार वारे वाहत आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्र सरकारला याबाबत पत्र पाठवून काही महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षणासाठी आता केंद्र सरकारने प्रयत्न करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आलेली आहे.

राज्यात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात बऱ्याच घडामोडी घडताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारला पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्यांमध्ये केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे.

काय आहेत मागण्या?


● मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे ही मागणी या पत्रात केली आहे.


● केंद्रीय मागासवर्ग आयोगा अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.


● मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात 12 टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.


● सरकारी नोकरीतही मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण मागण्यात आलेले आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून बहुचर्चित असलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय राज्य पातळीवरून आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज केंद्र सरकारला पत्राद्वारे केलेली मागणी ही या विषयीचे गांभीर्य वाढवणारी असून केंद्र सरकार हा प्रस्ताव कितपत विचारात घेते हे पाहण्यासारखे आहे.

Tags: kendra sarkarmaratha aarkshannarendra modirajmudrauddhav thakre
Previous Post

पालकमंत्री ना. पाटील आमच्यासाठी पालक – शमीभा पाटील

Next Post

आमदार रोहित पवारांचा मोदी सरकारवर टोला

Next Post

आमदार रोहित पवारांचा मोदी सरकारवर टोला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!