• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यपाल नियुक्त आमदार राजू शेट्टींसह अन्य दोघांवर टांगती तलवार ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 2, 2021
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुचवण्यात आलेल्या नावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि प्राध्यापक यशपाल भिंगे यांना यांच्या नावाचा समावेश आहे राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडणूक लागले होते त्यामुळे त्यांना शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता तर यशपाल भिंगे यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी करून निवडणूक लढवली होती यामध्ये त्यांनी जवळपास दीड लाखापेक्षा अधिक मतं मिळवली होती यामध्ये भिंगे यांचा पराभव झाला होता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस कडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती त्यांनादेखील या निवडणुकीत अपयश आले होते काँग्रेस सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला राज्यपाल नियुक्ती आमदारकी करिता या तीघा नावांवर सध्या महाविकास आघाडीत संशोधन केले जात आहे, पुढे कायदेशीर अडचण यायला नको यासाठी कापणी केली जात आहे.

राज्यपाल नियुक्ती आमदार की वरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला आश्वासन देत लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, मात्र योग्य ते नाव लवकरच घोषित करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती.

राज्यपाल निवृत्ती आमदारकी वरून अजित पवार यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, राजू शेट्टी हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर घेता येतात की नाही याबाबत नियम तपासला जाणार आहे महा विकास आघाडीकडून त्यावर अजित पवार यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. नाव बदलल ही चर्चा मी माध्यमात बघितली नजीकच्या काळात पराभूत झालो तर नियुक्त केलं जातं का असे म्हणतात.. पण अरुण जेटली बाबत झाले… तेव्हा त्यांना मोदी सरकारने राज्य घेतलं राज्यपाल नियुक्त करता येतं का असं आम्हाला सांगण्यात आले या संदर्भात नेमके काय नियम आहे हे तपासले जाणार आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

Tags: bhagatsingh koshayarimahasul mantri balhasaheb thoratmahavikas aaghadimukhyamantri udhav thakremumbairaju shettiupamukhmantri ajit pawar
Previous Post

तापी नदीत विसर्ग वाढला ; सतर्कतेचे आवाहन

Next Post

माजी मंत्री खडसे यांना महाविकास आघाडीचे बर्थडे गिफ्ट मिळणार काय ?

Next Post

माजी मंत्री खडसे यांना महाविकास आघाडीचे बर्थडे गिफ्ट मिळणार काय ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!