• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपकडून राज्यसभा लढवण्याची घोषणा ; आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 20, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
चंद्रकांत पाटलांनी ‘त्या’ बलात्कार प्रकरणावर केली कठोर शिक्षेची मागणी
Spread the love

मुंबई | राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार असून महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागा बाबत भाजपकडून कोण लढवणार याबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे माझ्याकडून संजय उपाध्य निवडणूक लढवणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे

संजीव पाध्ये यांच्या राजकारणाची सुरुवात भाजपा युवा मोर्चा तून झाली आहे. आईकडे भाजप प्रदेश कार्यकारणी मध्ये होते ते भाजपाचे मुंबई सरचिटणीस आहे. तसेच उत्तर भारतामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून व्यूहरचना आखली जात असल्याचे त्याचाच एक भाग म्हणून उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे यासाठी कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये तसेच बंगाल, आसाम आणि मध्यप्रदेशातील रिक्त जागांवर ही निवडणूक होणार आहे. त्या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर आहे. चार ऑक्टोंबर ला मतदान होऊन त्याच दिवशी निकाल देखील लागणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.

Tags: bjpchandrakant patilmaharashtrarajysbhasanjay upadhyay bjp mumbai
Previous Post

तर दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांची नावही उघड होणार ; या भाजप नेत्याने केला दावा…

Next Post

आता राष्ट्रवादीतील नेत्यांची जावाई रडारवर ; सोमय्यांनी आग पेटवली..

Next Post

आता राष्ट्रवादीतील नेत्यांची जावाई रडारवर ; सोमय्यांनी आग पेटवली..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!