• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सरकारच्या निर्णयामुळे नगरसेवकांमध्ये कही.. ख़ुशी ..कही गम..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 22, 2021
in Uncategorized, महानगरपालिका, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : आगामी होणाऱ्या नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्यसरकारने आधी हा निर्णय रद्द करण्याच्या निर्णया विरुद्ध केल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील नगरसेवकांमध्ये कही ख़ुशी कही गम झाले आहे तर शासनाच्या या नव्या अध्यादेशाचे स्वागत केले आहे.

प्राप्त माहितीनुसार गेल्या पंचवार्षिक मध्ये तत्कालीन फडवणीस सरकारने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकामध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला होता तर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा निर्णय रद्द करण्या आला शासनाने या संदर्भात ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०१९ अन्वये सर्व महानगरपालिकांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागु केली होती. याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर झाला होता. मात्र न्यायालयाने कोरोनाचे कारण देऊन निवडणूक पुढे ढकलल्यास नकार दिल्याने निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. या निवणुका वेळेत घ्यावयाच्या असल्यास नवीन पद्धती प्रभाग रचणे साठी वेळ लागेल. यामुळे हि समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने आधी प्रमाणेच बहुसदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Tags: bjp vs shivsenamahaplikamaharashtramaharashtra mahapalikamahavikas aaghadithakre sarkar
Previous Post

ना. छगन भुजबळ शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर

Next Post

जळगावात पिस्तूल चालली,आकाश चा गेम होताना वाचला ; एक संशयित जाळ्यात

Next Post

जळगावात पिस्तूल चालली,आकाश चा गेम होताना वाचला ; एक संशयित जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!