नवी दिल्ली राजमुद्रा वृत्तसेवा । सार्वजनिक क्षेत्रातील हवाई सेवा अर्थात याचा निर्णय दिनांक 29 सप्टेंबर रोजी लागण्याची शक्यता आहे. सरकारमधील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने यशस्वी निर्णय घेण्याची चुकीची प्रक्रिया आहे. एअर इंडियासाठी वेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी टाटा समूहाची बोली अग्रेसर आहे. इंडियासाठी निर्धारित करण्यात आलेला नसला तरी त्यापेक्षा जास्त लावली जाणारी यशस्वी ठरली जाणारी सलागर संस्थाकडून या बोली विषयी प्राथमिक चाचणी पूर्ण झाल्यावर त्यांच्या कडून येणारी शिफारस ही अंतिम मंजुरीसाठी मंत्री मंडळाकडे पाठविली जाणार आहे .