• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा.रक्षा खडसे कडाडल्या…याला राज्यसरकार जबाबदार

कामचुकार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in जळगाव, राजकीय
0
खा.रक्षा खडसे कडाडल्या…याला राज्यसरकार जबाबदार
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । कोरोनाकाळात देखील शेतकऱ्यांनी वेळेवरती विजबिले भरले पाहीजे यासाठी शासनाने त्यांच्या मागे तगादा लावला आहे. याला राज्य शासन जबाबदार आहे, लोकप्रतिनिधी याला कारणीभूत नाही, जर शेतकऱ्यांच्या समस्या आणि प्रश्नांना सरकारने वेळीच लक्ष घालुन सोडविले असते तर त्यांचे हाल झाले नसते. कारण मागच्या झालेल्या जिल्हा नियोजनाच्या मंडळाच्या बैटकीत सर्व लोकप्रतिनिधीनी मिळुन याविषयी मागणी केली होती.  परंतु सरकारने त्याची दखल घेतली नाही. त्याला खरे जबाबदार राज्य सरकारच असल्याचा घणाघात भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यलयात आयोजित दिशा बैटकीत त्या बोलत होत्या.

याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे उपस्थित होते.

तीन महिन्यानंरत झालेल्या बैटकीत खा. रक्षा खडसे म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या असलेल्या विविध योजनांचा आढावा या दिशा बैठकीत घेतला जातो. पुढच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी याचे महत्व जाणून घेऊन योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचल्या की नाही याची जाणिव करुन घ्यावी, असे त्या म्हणाल्या या बैठकीत विविध 27 प्रश्नावर चर्चा करण्यात आली. या पुढे जर अधिकाऱ्यांनी व्यवस्थ्ति उत्तरे दिली नाही तर आमदार त्यांचा गांधीगीरी पध्दतीने समाचार घेतील असा इशाराही खा. रक्षा खडसे यांनी दिला आहे. विविध योजनांची कामे कंत्रादार निविदा अटीनुसार करीत नसेल आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असतील तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी असे ओदश ही रक्षा खडसे यांनी दिले आहे.

तसेच जे अधिकारी केंद्र सरकारच्या योजनांकडे दुर्लक्ष करत असतील त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची सुचना खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. या महत्व पुर्ण बैठकीत मनपा आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी सांगितले की अमृत योजनेचे काम साधारण डिसेंबर पर्यंत होण्याचे आश्वासन दिले आहे.

Previous Post

धरती देवरेंचा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय

Next Post

महाविकास आघाडीचे पारडे जड – ना. गुलाबराव पाटील

Next Post
महाविकास आघाडीचे पारडे जड – ना. गुलाबराव पाटील

महाविकास आघाडीचे पारडे जड - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!