• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

म्हणून मोदी महाराष्ट्रात आले नाहीत – संजय राऊत यांचा टोला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 19, 2021
in महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)

देशाचे पंतप्रधान सध्या गुजरात दौऱ्यावर असून तोक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा केली असता ‘महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार सर्व संकटांशी सामना स्वबळावर करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारला असे वाटत असेल की मोदींनी महाराष्ट्रात जाण्याची काही गरज नसावी’ असा टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं प्रभावी नेतृत्व असल्यामुळे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दौरा टाळला असावा. पंतप्रधान ज्या भागात जास्त नुकसान झालं आहे आणि ज्या भागातील सरकार कमजोर सरकार म्हणून गणली जाते फक्त अशा ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत. महाराष्ट्र हे कमजोर सरकार नसून स्वबळावर संकटाशी सामना करण्यास सक्षम असल्यामुळे मोदी महाराष्ट्रात आले काय किंवा नाही काय, विशेष फरक पडत नाही असेही ते म्हणाले.

मोदी जरी महाराष्ट्रात आले नसले तरी या घटनेकडे विशेष अशा नजरेने बघण्याची गरज नाही असेही खासदार संजय राऊत म्हणाले. मोदी सरकारच्या या कृत्यावर त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू नये. गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोबतच महाराष्ट्रातही बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले आहे. गोव्यात तर सगळ्यात जास्त नुकसान असतानाही जर पंतप्रधानांना स्वतःच्या गृहराज्यात जाऊन पाहणी करायची असेल तर यावर कोणीही काहीही बोलू नये असे खासदार राऊत म्हणाले.

वास्तविक पाहता देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी निभावत असतांना मोदींनी प्रत्त्येक राज्यातील वाईट परिस्थितीचा आढावा घेणे आवश्य असतांना फक्त आपल्या स्वगृही जाऊन गुजरातवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे देशाला वाऱ्यावर टाकण्यासरखे आहे. त्यांच्या या कृत्याची नागरिकांकडून टीका होत आहे. मात्र मोदी याकडे कोणत्या कारणास्तव दुर्लक्ष करत आहेत हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

Tags: gujratgujrat dauranarendra modisanjay rautshivsenatauktae
Previous Post

बीडमध्ये वारणी गावाचे संतापजनक कृत्य, माणुसकी हरवल्याचा आरोप

Next Post

पुणे बनले म्यूकरमायकोसिसचे हॉटस्पॉट

Next Post

पुणे बनले म्यूकरमायकोसिसचे हॉटस्पॉट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!