• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वेल्हाणे येथील शेतकऱ्याने फिरवला पपई पिकावर ट्रॅक्टर…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 27, 2021
in कृषी, जळगाव, धुळे
0
Spread the love

धुळे ग्रामीण राजमुद्रा दर्पण / दिवाळीसारखा आनंदाचा क्षण येत आहे पण हा आनंद शेतकरी राजाच्या नशिबात दिसत नाही. यावर्षी पीकपद्धती जोमात होती शेतकरी आनंदाच्या वातावरणात होता पण अस असतानाच त्यानंतर अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले मालाची टक्केवारी 100% यावरून तीस ते चाळीस टक्क्यांवर येऊन ठेपली. एवढ प्रचंड नुकसान शेतकऱ्याचं या अति पावसामुळे झालं. असंच धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील शेतकरी श्री बहादूरसिंग जोरसिंग पवार व मुलगा धनसिंग पवार यांनी आपल्या शेतात नाविन्याची कास धरत पारंपरिक कपाशी पिकापेक्षा काही वेगळं करू या महत्त्वाकांक्षेने तैवान जातीच्या पपईची 2000 रोपांची लागवड केली.पण सततच्या अतिपावसामुळे पपई पिकाला याचा मोठा फटका बसला. अति पावसामुळे फळधारणा कमी झाली. पिकाची सर्व पाने गळून गेल्यामुळे लागलेली फळ उन्हाच्या चटक्याने खराब झाले. प्रचंड प्रमाणात येणारे उत्पन्न अक्षरशा शून्य टक्क्यांवर येऊन ठेपले. वर्षभराची कमाई यामुळे या शेतकऱ्याची वाया गेली. या पिकासाठी 1 लाख रुपये खर्च केले पण ज्यावेळी मालाची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे व्यापार्‍याला बोलावून चेरी साठी पपई विकण्याचा निर्णय घेतला यावेळी अक्षरशः व्यापाऱ्याने सर्व पपईचे फक्त 2 हजार रुपये घडतील असे सांगत या शेतकऱ्यांची थट्टा केली. या अस्मानी-सुलतानी संकटामुळे या शेतकऱ्याने संपूर्ण पपई पिकावर रोटावेटर फिरवून सर्व पीक जमीनदोस्त केले. शासनाने अतिपावसाने नुकसान झाल्यामुळे कोणतेही पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्याला अजून मदत मिळालेली नाही. तरी बहादूरसिंग पवार व धनसिंग पवार यांनी कपाशी व फळ लागवड पपई याची नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून लवकरात लवकर मिळावी अशी विनंती शासनाला केली आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकार लवकर मदात जाहीर करेल अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Tags: dhule jilhamaharashtrapapai shetakarishetkari
Previous Post

अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत मिळण्याचे आश्वासन ; शेतकऱ्यांनी चालू एक बिल भरल्यास तुटणार नाही कनेक्शन…

Next Post

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

Next Post

वीजबिल रोखीने भरण्यासाठी आता दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!