• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवारांना शिक्षण खात्याची जबाबदारी पेलणं झाल कठीण; चव्हाणांना का म्हणाले या खात्यातून सुटका करा….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 15, 2021
in राजकीय
0
पवारांना शिक्षण खात्याची जबाबदारी पेलणं झाल कठीण; चव्हाणांना का म्हणाले या खात्यातून सुटका करा….
Spread the love

नाशिक राजमुद्रा दर्पण । शिक्षण खातं हे किती महत्त्वाचं आहे. त्याची जबाबदारी पेलणं किती कठीण आहे. याचा प्रत्यय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आला. एवढंच नव्हे तर या खात्यातून सुटका करा अशी विनंतीच त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना केली होती.

एका कार्यक्रमात भाषण करताना शरद पवार यांनी शिक्षणाचं महत्त्व सांगतानाच हे खातं मिळाल्यानंतर कशी दमछाक उडाली होती याचा किस्साच सांगितला. गेल्या अनेक वर्षापासून मी राजकारणात आहे. एकदा मी शिक्षण मंत्री होतो. तेव्हा शिक्षकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्या घेऊन यायचे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या की कोट्यवधी रुपयांचे बर्डन येत होतं. त्यावेळी कळालं शिक्षण मंत्र्यांएवढं अवघड काम नाही. तेव्हा मला शिक्षण संघटनेचे अनेक लोक भेटत. मी कच्चा विद्यार्थी आहे असं त्यांना वाटायचं. एकदा यशवंतराव चव्हाण साहेबांनी मला विचारलं, मंत्रिमंडळात तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? मी त्यांना सांगितलं शिक्षण खात्यातून माझी सुटका करा, कृषी खातं द्या. त्यानंतर मी कृषी खात्याचं काम सुरू केलं, असा किस्सा पवारांनी ऐकवताच एकच खसखस पिकली.

शिक्षणाचा विस्तार करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. महाराष्ट्रात शिक्षण विस्ताराची जबाबदारी एका ठराविक वर्गानंतर खासगी शिक्षण संस्थानी उचलली. अनेकांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या, शिक्षणसंस्था वाढवण्याचं काम अनेकांनी केलं. अनेक मान्यवरांनी शिक्षणसंस्था मोठ्या केल्या आणि ज्ञानदानाचं काम केलं. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. महात्मा फुले यांनी शिक्षण क्षेत्राला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम केलं. शिक्षणाचा जागर करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलं, असं गौरवोद्गागार त्यांनी काढलं.

 

 

Tags: nashiksharad pawaryashavant chavhan
Previous Post

२२ एसटी कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून केले अनोखे आंदोलन…..

Next Post

देशातील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन…

Next Post
देशातील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन…

देशातील पहिल्या जागतिक दर्जाच्या रेल्वे स्टेशनचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!