• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार; तरी भाजपने काढला पळ,एकनाथ खडसे यांची टीका

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 22, 2021
in जळगाव, धुळे
0
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार; तरी भाजपने काढला पळ,एकनाथ खडसे यांची टीका
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार असतानाही पराभवाच्या भीतीने भाजपने पळ काढला असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महविकास आघाडीकडून सहकार पॅनल उभे करण्यात आले आहे. या पॅनल मधील ११ जागा या अगोदरच बिन विरोध झाल्या आहे, उर्वरित १० जागांसाठी मतदान होत आहे. या दहा जागा ही आम्हालाच मिळतील असा दावा करीत सर्व २१ जागावर सहकार पॅनलला यश मिळेल असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

मुक्ताई नगर येथे मतदान केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका करताना म्हटल आहे की, या निवडणुकीत भाजप कडे दिग्गज उमेदवार होते, मात्र त्यांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊन पळ काढला आहे. उर्वरित दहा जागा ही महाविकास आघाडीला मिळणार असून आमचाच अध्यक्ष होईल असा विश्वास ही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.

जावळी तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार व उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. कुडाळ येथे झालेल्या या वादामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.  आमदार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे. जावळी मतदारसंघातून शशिकांत शिंदे हे संचालक म्हणून निवडून गेले आहेत. राष्ट्रवादीच्या एका गटाने यंदा शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. ज्ञानदेव रांजणे यांनी माघार घ्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, रांजणे यांनी माघार घेतली नाही.

 

 

Tags: bjpeknath khadasejalgaon
Previous Post

महाविकास आघाडी सरकारकडून बळीराजाची फसवणूक; खा.उन्मेष पाटील यांचा आरोप…

Next Post

आमिर खान करणार तिसरे लग्न….

Next Post
आमिर खान करणार तिसरे लग्न….

आमिर खान करणार तिसरे लग्न....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!