• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हरवलेल्या फाईलवर सही झाली तर संपूर्ण राजभवनाला पेठे वाटू – खा. संजय राउत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 25, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा)

२०१९ मध्ये शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर विधान परिषदेसाठी या आघाडीने १२ उमेदवारांची नावे राज्यपालांना देण्यात आली होटी मात्र त्या १२ नावांचा प्रस्ताव असलेली फाईल सापडत नसल्याचे स्पष्टीकरण राजपाल्यांच्या  कार्यालयाकडून देण्यात आलं होत. हे प्रकरण काहीसं तापल्यानंतर ती फाईल राजभवनातच आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या गोंधळावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या शब्दात प्रतिक्रिया दिली. “हरवलेली फाईल मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्या फाईलवर राज्यपाल जेव्हा सही करतील, तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू”, अशी प्रतिक्रिया मुंबईत पत्रकारांशी संवाद साधत राउतांनी दिली.

“राजभवनातील फाईल भूताने पळवली असं मला वाटत होतं. पण आता फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवलेली नव्हती. पण असं असलं तरी राजभवनाच्या आसपास काही भूतं असावीत”, असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. “फाईलच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे. फाईलवर वेळेत न होण्यासाठी ती फाईल बोफोर्स, राफेल किंवा कोणत्या भ्रष्टाचाराची आहे का?”, असा सवालही त्यांनी केला.

“महाराष्ट्राच्या मंत्री मंडळाने १२ सदस्यांची नावं दिलेली आहे. हा एकमताने घेतलेला निर्णय आहे. तरीही त्यावर ८ महिने निर्णय होत नसेल, तर महाराष्ट्राच्या गतिमान प्रशासनाच्या परंपरेला ते न शोभणारे आहे. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यांनी त्यांच्या कामातील गतीमानता वाढवली तर महाराष्ट्राची गतिमान परंपरा टिकून राहील”, असं मत त्यांनी व्यक्त केलं. १२ सदस्यीय फाईलवर सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय वारे वाहत असून ह्या वाऱ्याची दिशा आता कोणत्या दिशेला वाहणार यावर महाराष्ट्र लक्ष देऊन आहे.

Tags: bhagatsingh koshayarimaharashtramukhyarajyapalsanjay rautshivsena
Previous Post

अनलॉक संदर्भात चार टप्प्यात निर्णयाची ठाकरे सरकारची योजना

Next Post

मराठी अभिनेत्रीच्या वडिलांवर चोरट्यांचा हल्ला

Next Post
मराठी अभिनेत्रीच्या वडिलांवर चोरट्यांचा हल्ला

मराठी अभिनेत्रीच्या वडिलांवर चोरट्यांचा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!