• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एस.टी कर्मचाऱ्यांनी मध्यममार्ग निवडण्याची गरज- प्रफुल्ल लोढा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 27, 2022
in जळगाव
0
Spread the love

जामनेर राजमुद्रा दर्पण :- महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आता विलीनीकरणासाठी शासना समोर उभा केलेला लढ्यात थोडी शिथिलता आणतं न्यायालय निर्णय देत नाही तोवर मध्यममार्ग निवडण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी आज व्यक्त केले. ते जामनेर एस.टी कर्मचारी यांच्या वतीने लोढा यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत करण्यात आलेल्या आभार प्रसंगी बोलत होते.त्यांनी यावेळी सांगितले की आपला लढा हा शासनाकडे विलीनीकरणासाठी असुन सर्वसामान्यांच्या विरोधात नाही परंतु आपण पुकारलेल्या संपामुळे सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शाळकरी महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा हैराण होत असुन.आता विलीनीकरणासाठी उभा केलेला लढा हा न्यायप्रविष्ट असुन त्याचा निर्णय यायला किती वेळ लागेल हे अजूनतरी अनिश्चित आहे.तसेच न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आपणही संयम ठेवत.शासनाकडुन अजुन काही मागण्यांसाठी संपकरी संघटनांना सोबत घेत शासनाजवळ सकारात्मक चर्चा करणार असल्याची ग्वाही देत लोढा यांनी संपकरी कर्मचारी यांना किराणा किटचे वाटप करीत संपा दरम्यान एसटी कर्मचारी यांची आर्थिक स्थिती खालावली असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन अगोदरच अतिशय तुटपुंजे असते त्यात संप चालु असल्याने आपल्या थोडीशी मदत म्हणून किराणा किटचे सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: jalgaonprafulla porga
Previous Post

आघाडी शासन शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत ढकलत आहे- गिरीश महाजन

Next Post

गिरीष महाजनांसह १० जणांवर शासकीय आदेशाचा भंग प्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

गिरीष महाजनांसह १० जणांवर शासकीय आदेशाचा भंग प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!