• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गडकरींची घोषणा, 60 कि. मी पर्यत एकच टोल, अवैध टोलनाके तीन महिन्यात हटवणार..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 22, 2022
in महाराष्ट्र, राजकीय, राष्ट्रीय
0
Spread the love

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | देशामध्ये भविष्यात महामार्गावरुन तुमच्या वाहनाने जर तुम्ही लांबचा प्रवास करीत असणार  तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने महत्वपूर्ण फायदा देणारी घोषणा केली आहे.  आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज रस्ते प्रवासाबाबत लोकसभेत सांगितले आहे.  स्थानिकांना महामार्गावरुन प्रवास करताना सरकारने मोठी सवलत दिली आहे.  सरकारकडून एका ठराविक मर्यादेपर्यंतच टोल वसूल करणार आहे. तसेच टोल नाक्याजवळ राहणाऱ्या आणि महामार्गावरुन सतत प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना पास देण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे.

महामार्गावरुन प्रवास करत असताना वसूल करण्यात येत असलेल्या टोल आणि रस्तेविषयक लोकसभेत माहिती देताना हा टोलविषयीचा निर्णय त्यांनी सांगितला. यावेळी त्यांनी सांगितले की, महामार्गावर टोलनाक्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येणार आहे.   60 किलोमीटरच्या आत दुसरा टोल नाका नसावा असा नियम सरकार तयार करीत  असल्याचे स्पष्ट केले. तसेच महामार्गाजवळ राहणाऱ्या स्थानिकांनाही दिलासा देणारी गोष्ट म्हणजे त्यांना पास देण्यात येणार असून या पासमुळे त्यांच्याकडून टोल वसूल केली जाणार नाही. केंद्र सरकारची ही योजना तीन महिन्यात लागू करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे.

Tags: Bharatjalgaonmodi sarkarnitin gadkaritol naka
Previous Post

जैन इरिगेशन तर्फे जागतिक जलदिवस साजरा ह.भ.प. हृषीकेश महाराज यांचे जलकीर्तन

Next Post

सुजयच्या अपघाताने जळगाव हळहळले ; सोनवणे कुटुंबावर शोककळा..

Next Post

सुजयच्या अपघाताने जळगाव हळहळले ; सोनवणे कुटुंबावर शोककळा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!