• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर ; या तारखेपासून होणार अमंलबजावणी : शिक्षण आयुक्तांनी केले जाहीर

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 31, 2022
in महाराष्ट्र, राजकीय, शासकीय, शैक्षणिक
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण : महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांच्या सुट्टी विषयी शिक्षण विभागाने महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे महाराष्ट्र मध्ये शाळांना 2 मे ते 12 जून पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळांच्या मे महिन्याच्या सुट्टीत चा विषय गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला होता, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीमध्ये शाळेतील अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्यास त्या घेण्यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबण्याची आवश्यकता नसल्याचे शिक्षण आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन मे ते 12 जून पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील शाळा या आपली एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार असून परीक्षा संपल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ही सुट्टी इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या शाळांना देण्यात आली आहे. जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्या संपल्या नंतर जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू करण्याचे संकेत देखील राज्य शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.

कोरोनामुळे राज्य जगातील शिक्षण व्यवस्था कोलमडली होती, ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे अनपेक्षित रिझल्ट आले आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धती अवलंबण्यात आली याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या या पद्धतीमुळे शिक्षणाच्या दर्जाबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या शिक्षण व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करण्याची क्षमता दसरत होती. असे अनेक आरोप-प्रत्यारोप राजकीय नेत्यांकडून करण्यात आले ज्या शाळांचे अभ्यासक्रम शिकवण्याचा अपूर्ण आहे. अशा शाळा एप्रिल महिन्यात सुरू राहणार आहेत, आणि ज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे त्या शाळांना एप्रिलपासून सुट्टी मिळणार असल्याचं शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी जाहीर केलेले आहे.

Tags: aayukt sanjay mandharemaharashtramumbaishalha mahavidyalayshikshan vibhag
Previous Post

राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल ; या तारखेपासून माक्स मुक्ती मात्र ऐच्छिक : आरोग्य मंत्री टोपे

Next Post

मराठा विद्याप्रसारक संस्थेवर अखेर पाटील गटाचे वर्चस्व ; न्यायालयाने दिला निकाल

Next Post

मराठा विद्याप्रसारक संस्थेवर अखेर पाटील गटाचे वर्चस्व ; न्यायालयाने दिला निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!